About us

Join us FREE!

Chatrapati 🙏🙏🚩🚩🚩

Blog by Ranjit Surekhrao Desai connectclue-author-image

All > History > Chatrapati 🚩🚩🙏

1 like

Please login to like this article.

connectclue-linkedin-share

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर
१६८०च्या सुमारास संभाजीराजे गादीवर बसले.

तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (१६८९) चा हा केवळ
नऊवर्षांचा काळमहत्त्वाचा आहे.

?अवघे तेवीस वर्षांचे वय.
औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज,
सिद्धी अशी गनिमांची संकटे चहूबाजूंनी
स्वराज्याला गिळंकृत करण्यास आली होती.
मात्रत्याही स्थितीत संभाजीराजे संकटांवर केवळ
स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्वआक्रमकांच्या उरात
धडकी भरवली.

त्या नऊ वर्षांच्या काळातत्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले नाही तरसंवर्धनही केले.स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.

पण राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे
तख्तही तेकाबीज करू शकले असते.

ही कामगिरी ?केवळ अद्भुत? म्हणता येईल अशीच आहे.जगात त्याची तुलना होऊ शकत नाही.

उण्यापुऱ्या नऊ वर्षांत एकही पराभव, तह
वा माघार नसलेल्या २४० लढाया त्यांनी केल्या.
सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक),
मद्रास (मदुराई),पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू),पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या.खजिना दुप्पटकेला.

शिवाजी महाराजांच्या राज्याचाविस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला.नऊ वर्षांत २४०लढाया करणारे युवराज संभाजीराजेदिवसाच्या २४ पैकी १८ ते २० तास घोड्यावर असत.त्यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क,अधिकार,स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले.

स्वराज्याचा स्वतंत्रदारूगोळा कारखाना काढला.
तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल
बांधला.नवी गावे बसवली. व्यापारीपेठा बसवल्या. धरणे बांधली.लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे
पुनर्वसनही केले.आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली.चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसेदिली.लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली.हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली. वाटते तेवढे सोपेनाही.

अद्भुत, अचाट, अतुलनीयच ठरेल.
?संभाजीराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली,
की मुअज्जमआणि शहाबुद्दीन यांनी दोन बाजूंनी घेरण्याचीव्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यांना मदतकरण्याचे धाडसदेखील केले नाही.
उलट संभाजीराजांचामार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानीच बदलली.

मोगलाईला धोका होता म्हणून?
मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व
शाह्या या बादशहांच्या होत्या.
स्वराज्याचा प्रयोग भारतभर
पसरण्याचा धोका होता
बुंदेलखंड त्याचे उदाहरण होते.

म्हणून औरंगजेब सर्व ताकदीनिशी स्वराज्य
उद्ध्वस्तकरण्यास दक्षिणेत आला.पण स्वतःचं राज्य समजूनमराठी जनता प्राणपणानं लढली.
संभाजीराजांचं हौतात्म्य त्यांच्या समोर आदर्श
होता.म्हणून औरंगजेबाचं स्वप्न अपुरं राहिलं.
त्याला पुन्हा उत्तरेलाही जाता आलं नाही.
त्याचा महाराष्ट्रातचअंत झाला...

अशाया शिवरायांच्या छाव्याचा पराक्रम कि अख जग त्यांनी पालथ घातल आणि त्याच्यावर स्वर झाले...

अशा या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या या मावळ्यांन कडून कोटी कोटी प्रणाम __/\__

|| છત્રપતી શિવ શંમુ ||

 

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀



connectclue-linkedin-share

More articles:


Recent lost & found:


Login for enhanced experience

connectclue-tick Create and manage your profile

connectclue-tick Refer an author and get bonus Learn more

connectclue-tick Publish any lost and found belongings

connectclue-tick Connect with the authors & add your review comments

connectclue-tick Join us for Free to advertise for your business or Contact-us for more details

connectclue-tick Join us for Free to publish your own blogs, articles or tutorials and get your Benefits

connectclue-login

Back to top